Skip to content

राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल: दोन वर्षांत कुपोषित बालकांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले!

महाराष्ट्राने कुपोषणमुक्तीच्या लढ्यात एक मैलाचा दगड गाठला आहे! गेल्या दोन वर्षांत राज्याने कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय घट नोंदवली आहे, ज्यामुळे हे अभियान यशस्वीरित्या पुढे सरकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतितीव्र…

विश्व स्वास्थ्य दिवस 2025: स्वस्थ शुरुआत से सजेगा आशापूर्ण भविष्य | World Health Day 2025

लेखक: Healthsinfos.in डेस्कप्रकाशित तिथि: 7 अप्रैल 2025 हर वर्ष 7 अप्रैल को विश्व स्वास्थ्य दिवस (World Health Day) के रूप में मनाया जाता है, और इस वर्ष 2025 की थीम…

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची सेवा आता जिल्हा पातळीवर ! अधिक सुलभ व पेपरलेसअधिक सुलभ व पेपरलेस !

मुख्यमंत्री सहाय्यता निधी मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. याअंतर्गत नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच आवश्यक सेवा उपलब्ध…

🩺 “सर्वांसाठी आरोग्यसेवेचा १३ वर्षांचा प्रवास”

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुंबई | २ जुलै २०२५ –महत्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, म्हणजेच पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना…

“रुग्णही वाचले पाहिजेत… आणि रुग्णालयेही!” – डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा आरोग्य व्यवस्थेवर ठाम दृष्टिकोन

मुंबई: ‘आयुष्मान भारत – मिशन महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची फेररचना करताना राज्य शासनाने समितीच्या अध्यक्षपदी डॉ. ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती केली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’शी विशेष संवाद साधताना डॉ. शेटे यांनी…

“सर्वसामान्य जनतेसाठी सुवर्णसंधी – आता सरकारी रुग्णालयात मोफत सोनोग्राफी, एक्स-रे, सिटी स्कॅन आणि अधिक सुविधा!”

मुंबई, ७ एप्रिल २०२५:जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ आणि आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे…

आयुष्यमान भारत मिशनच्या अध्यक्षांचा गडचिरोली दौरा: ‘सर्वसामान्यांना मोफत उपचारापासून वंचित ठेवू नका’ – डॉ. ओमप्रकाश शेटे

गडचिरोली, ५ एप्रिल २०२५ – दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आणि गरजूंना मोफत उपचार मिळावे या हेतूने आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी गडचिरोली…

BAMS डॉक्टरांचा अवमान थांबवा!—आ. एकनाथ खडसे यांचा सरकारला सवाल

मुंबई, २६ मार्च २०२५: “सरकारला गरज असली की BAMS डॉक्टरांना भरती करायचं, आणि गरज संपली की काढून टाकायचं! ते काय हमाल आहेत का?”—असा थेट सवाल करत महसूल आणि अर्थमंत्री आ.…

“टीबी मुक्त भारत 2025: क्षयरोगावरील लढाईत महाराष्ट्राचा पुढाकार!”

क्षयरोग (टीबी) – जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोग 🔹 जागतिक स्थिती:क्षयरोग (टीबी) हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, पण शरीराच्या…

‘सनातन प्रभात’ समाजासाठी महत्त्वाचे व्यासपीठ: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई: ‘सनातन प्रभात’ वृत्तपत्राने गेली २५ वर्षे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम केले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी काढले. ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीला २५…