जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला सलाम! महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेतील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा
जळगाव: राज्याच्या आरोग्य सेवेतील दोन महत्त्वाकांक्षी योजना, एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन
महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेत क्रांती : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेत मोठे बदल
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक परिषदेच्या बैठकीत महात्मा
जालना जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘आरोग्यमित्रां’मार्फत ‘आयुष्मान भारत’ व ‘वय वंदना’ कार्डसाठी ई-केवायसी मोहिम राबविण्यात येणार – जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन
जालना, ता. 30 जुलै 2025:जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘आरोग्यमित्रां’मार्फत ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘वय वंदना योजना’
आरोग्य योजनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे व्याप्ती लवकरच वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून
आरोग्य योजनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता Read More »
मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी!
🏥 मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी! आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – महात्मा फुले जन
मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी! Read More »
🩺 “सर्वांसाठी आरोग्यसेवेचा १३ वर्षांचा प्रवास”
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुंबई | २ जुलै २०२५ –महत्मा ज्योतिराव फुले
🩺 “सर्वांसाठी आरोग्यसेवेचा १३ वर्षांचा प्रवास” Read More »
“रुग्णही वाचले पाहिजेत… आणि रुग्णालयेही!” – डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा आरोग्य व्यवस्थेवर ठाम दृष्टिकोन
मुंबई: ‘आयुष्मान भारत – मिशन महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची फेररचना करताना राज्य शासनाने समितीच्या अध्यक्षपदी डॉ. ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती
आयुष्यमान भारत मिशनच्या अध्यक्षांचा गडचिरोली दौरा: ‘सर्वसामान्यांना मोफत उपचारापासून वंचित ठेवू नका’ – डॉ. ओमप्रकाश शेटे
गडचिरोली, ५ एप्रिल २०२५ – दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आणि गरजूंना मोफत उपचार मिळावे या हेतूने आयुष्यमान










